महाराष्ट्राच्या साहित्य पंढरीला नवी झळाळी : वास्तूचे नूतनीकरण; साहित्याभिमुख आणि लोकाभिमुख करण्यासाठी राबविले कल्पक उपक्रम
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात न्या. रानडे आणि लोकहितवादी यांनी ग्रंथकार संमेलने सुरू केली. चौथे ग्रंथकार संमेलन १९०६ साली प्रसिद्ध कवी गो. वा. कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात मळेकर वाड्यात […]



