डॉ. जयंत नारळीकरांनी त्यांच्या साहित्यातून विज्ञाननिष्ठा रुजवली
महाराष्ट्र साहित्य परिषदेत साहित्यिकांची आदरांजली पुणे : डॉ. जयंत नारळीकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीला बळ दिले. विज्ञान साहित्य चळवळीला त्यांनी प्रवाहित केले. डॉ नारळीकर यांना अचूकतेचा ध्यास होता. त्यांनी कायम आपले साधेपण जपले. शास्त्रज्ञ नारळीकर यांनी विज्ञान साहित्याची निर्मिती केल्यामुळे […]
